12 द्राक्षवेली शुष्क झाल्या आहेत, आणि अंजिराचे झाड सुकून गेले आहे,
डाळिंबाचे झाड, खजुराचे झाड आणि सफरचंदाचे झाड
अशी शेतातील सर्व झाडेसुद्धा शुष्क झाली आहेत.
मानवजातीच्या वंशातून आनंद नष्ट झाला आहे.
12 द्राक्षवेली शुष्क झाल्या आहेत, आणि अंजिराचे झाड सुकून गेले आहे,
डाळिंबाचे झाड, खजुराचे झाड आणि सफरचंदाचे झाड
अशी शेतातील सर्व झाडेसुद्धा शुष्क झाली आहेत.
मानवजातीच्या वंशातून आनंद नष्ट झाला आहे.