17 युद्धात विजय प्राप्तीसाठी घोड्यावर भिस्त ठेवणे निरर्थक आहे;
घोडा बळकट असेल पण तो कोणाचा बचाव करू शकत नाही.
18,19 परंतु जे त्यांचे भय धरतात,
ज्यांची आशा त्यांच्या अक्षय प्रीतीवर आहे, त्यांच्यावर याहवेहची दृष्टी असते.
ते त्यांना मृत्यूपासून सोडवून,
दुष्काळात त्यांच्या प्राणाचे रक्षण करतात.