18 निर्दोष लोकांच्या दिवसांवर याहवेहचे लक्ष असते,
आणि त्यांचे वतन सर्वकाळ टिकते.
19 कठीण काळी ते लज्जित होणार नाही;
दुष्काळात त्यांच्याजवळ भरपूर असेल.
18 निर्दोष लोकांच्या दिवसांवर याहवेहचे लक्ष असते,
आणि त्यांचे वतन सर्वकाळ टिकते.
19 कठीण काळी ते लज्जित होणार नाही;
दुष्काळात त्यांच्याजवळ भरपूर असेल.